प्रवास हे अत्यंत स्पष्ट असलेला एक विषय आहे. प्रवासाच्या दरम्यान लोकांना आपल्या आयुष्यातील भावना आणि अनुभवांचा एक नवा दृष्टिकोण मिळतो. त्यामुळे प्रवासाचे लेखन अत्यंत महत्त्वाचे आहे.
शाळेतील सहल, कॉलेज ची ट्रिप बिझनेस टूर कुटूंबासोबत भेट दिलेली पर्यटन स्थळ तिथे मिळालेला आनंद आपण जन्मभर साठवून ठेवतो. तसेच आपली आयुषातील आतापर्यंतचा प्रवास, आलेले चड उतार, प्रेमाचा प्रवासाचे लेखन अत्यंत महत्त्वाचे आहे.
प्रवास एका माणसाला नवीन स्वभावाची जगा, संस्कृती आणि मानसिकतेचे अनुभव देते. प्रवासाच्या दरम्यान अशी भेट व्हावी शकते ज्यामुळे संवादाची कला विकसित होते, ज्ञान वाढते आणि आत्मविश्वास वाढतो.
प्रवासाची अनुभवंची ओळख आणि त्यातील भावना लेखकाच्या शब्दांमध्ये व्यक्त करण्याची कला आहे.
स्टोरीमिररोर प्रस्तुत करते एक प्रवास असा ही कथा, कविता लेखन स्पर्धा ,जिथे तुमच्या आठवणीतले प्रवासाच्या आठवणी किंवा एखाद्या घटनेवर पूर्णपणे सत्य व काल्पनिक कथा,कविता लिहू शकता,
स्पर्धेचे नियम -
1.स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
2. कथा, कविता, फक्त मराठीत सबमिट करता येतील.
3.सहभागींनी त्यांच्या मूळ कथा, कविता, सादर केल्या पाहिजेत. शब्दांचे बंधन नाही.
4.सहभागी स्पर्धक एकापेक्षा अधिक कथा व कविता दोन्ही लिहू शकता.
5.लक्षात ठेवा की तुमची कथा, कविता, आधीच स्टोरीमिरर वर प्रकाशित असल्यास, तुम्ही ती पुन्हा़ सबमिट करू शकत नाही.
6.जर तुमची कथा, कविता आधीच इतरत्र प्रकाशित झाली असेल परंतु अद्याप स्टोरीमिररवर प्रकाशित केली गेली नसेल, तर तुम्ही या स्पर्धेत सबमिट करू शकता
7. संपादकीय गुणांच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल.
साहित्य प्रकार : कथा कविता
साहित्य सादर करण्याचा कालावधी: दि : २१ एप्रिल ते २१ मे २०२३
. बक्षिसे :
* सर्वोत्कृष्ट ५ कथा, व ५ कविता विजेत्यांना विजेते प्रमाणपत्र देण्यात येईल.
* उत्कृष्ट १५ कथा व २० ,कवितेंचा स्टोरीमिरर ई पुस्तक बनवण्यात येईल.
*सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र मिळेल.
निकाल : १० जून २०२३,
संपर्क: रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी विभाग प्रमुख)
मो: ९७६८०६५७६३.