प्रजासत्ताक दिन हा भारतीय इतिहासातील सर्वात परिभाषित घटनांपैकी एक आहे, ज्याने ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय संविधानाच्या आगमनाची घोषणा केली. भारतीय राज्यघटना हा भारताचा अंतिम कायदा आहे
प्रजासत्ताक राष्ट्र असूनही प्रजासत्ताकचा खरा अर्थ कुठेतरी हरवला आहे. असे काही अनुभव, अंतर्दृष्टी आणि परिणाम आहेत जे आपल्याला प्रजासत्ताक राष्ट्राबद्दल खोलवर विचार करायला लावतात.
प्रजासत्ताक हा एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, प्रजासत्ताक असण्याची भावना साजरी करण्यासाठी आणि उत्सव अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी, स्टोरीमिरर ही संधी घेऊन येत आहे, तुम्हाला आपल्या प्रजासत्ताक दिनी लिहिण्यासाठी आणि तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करत आहे.
साहित्य प्रकार: कथा, कविता
साहित्य सबमिट करण्याचा कालावधी: दिनांक : २४ जानेवारी २०२३,ते १५ फेब्रुवारी २०२३,
स्पर्धेचे नियम -
१.ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
२. सहभागी स्पर्धकांनी त्यांच्या स्वलिखित कथा,कविता सादर केल्या पाहिजेत.
३. आधीच्या स्पर्धेसाठी सबमिट केलेल्या कथा,कविता पुन्हा या स्पर्धेसाठी सबमिट करू नये
४. तुमची कथा कविता कोणत्याही प्रकारची राजकीय किंवा कोणत्याही धार्मिक समाजाच्या भावना दुखावणारी नसावी याकडे विशेष लक्ष द्यावे.
५. सहभागी स्पर्धक एकापेक्षा अधिक कथा,कविता देखील सादर करु शकतात शब्दांचे बंधन नाही.
६. इतर कोणत्याही कवी किंवा लेखकाचे लेखन कॉपी केल्याचे आढळल्यास ते स्टोरीमिरच्या पोर्टल वरून डिलिट करण्यात येईल.
७. स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेले साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाही.
८. संपादकीय गुणांच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल स्टोरीमिरर ने घेतला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.
बक्षीसे
*सर्वोत्कृष्ट 5 कविता विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र मिळेल. (ई-मेल द्वारे)
*सर्वोत्कृष्ट 5 कथा विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र मिळेल. (ई-मेल द्वारे)
* सर्वोत्कृष्ट २० कवितेचं ई - बुक स्टोरीमिरर व्यासपीठावर प्रकाशित करण्यात येईल.
* सर्वोत्कृष्ट २० कथेचं ई - बुक स्टोरीमिरर व्यासपीठावर प्रकाशित करण्यात येईल.
* सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येतील.
निकाल : ११ मार्च २०२३.
संपर्क : रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी हेड.)
मो : 9768065763.