None
Share with friendsऔदासिन्य नाण्याच्या दोन बाजू प्रमाणे जीवन म्हंटले की सुख आणि दुःख हे दोन्हीही आलेच. सुखात हुरळून न जाता व दुःखात खचून न जाता जो व्यक्ती संयमी व आशावादी राहणार तो कायम आनंदी जीवन जगणार आणि त्याच्या वाट्याला औदासिन्य कधीच येणार नाही.
जीवनाच्या खेळात कधी जय तर कधी पराजय मिळणार. तेव्हा पराजयाने खचून न जाता परत विजयासाठी नवी सुरुवात करणे हेच आशावादी माणसाच्या सुखी जीवनाचे खरे तंत्र होय. © प्रांजली लेले