महाराष्ट्र काल / आज ( आठोळी )
महाराष्ट्र काल / आज ( आठोळी )
छत्रपतींच्या महाराष्ट्रात
होते राज्य सुखी रयतेचे
होते भगवे हेच प्रतिक
सुख, शांती अन् प्रगतीचे
भगव्या दहशतवादाने
रंगालाही बदनाम करायचे
लोकांना लोकांशी तोडून
फक्त राजकारण करायच
छत्रपतींच्या महाराष्ट्रात
होते राज्य सुखी रयतेचे
होते भगवे हेच प्रतिक
सुख, शांती अन् प्रगतीचे
भगव्या दहशतवादाने
रंगालाही बदनाम करायचे
लोकांना लोकांशी तोडून
फक्त राजकारण करायच