कोणाला कमी लेखु नये
कोणाला कमी लेखु नये
एक गाव असत त्या गावात तीन मित्र राहत
असतात ते तीन मित्र दहावी शिकत असतात
दहावीची परीक्षा देतात परिक्षे मध्ये फक्त दोघ
जण पास होतात मग तो तिसरा मित्र नपास
झाल्यामुळे तो गावात राहतो पण ते दोन मित्र
पुढे शिक्षणासाठी शहरात निघून जातात तिथे
शिक्षण घेऊन ते परत गावी येतात त्यातील एकटा
पोलीस तर दुसरा इंजिनिअर बनतो
मग ते एका कारणास्तव तिघे मित्र एकमेकाला
भेटतात त्यावेळेस ते दोन त्या तिसऱ्या मित्राला
विचारतात तु काय करतोस तो काहीच बोलत
नाही त्यावरुन ते समजतात हा काहीच काम करत
नाही मग ते दोघे मित्र त्याला चिढवत असतात की
बघ आम्हाला येवढा पगार आहे मग तो तिथुन
ते सगळे निघून जातात
मग तो मुलगा विचार करत बसलेला
असतो मग एक दिवस त्याला ग्रामपंचायत
मध्ये कामाला जातो तेथून तो पंचायत समिती
निवडणूकीला ऊभा राहतो तो निवडून येतो
मग परत आमदार बनतो मग गावातले लोक
त्याला मंत्री पदासाठी उभारण्यासाठी पुढाकार
घ्यायला लावतात.
मग तो मंत्री बनतो मग एक दिवस
इंजिनिअर मित्र मंत्रालयात जातो
कारण रोड तेण बनवायच काम तो पहात
असतो तिथे गेल्यावर तो बघतो तर
त्याचा मित्र ज्याला त्यांनी त्याला कमी
लेखल होत तोच आता मंत्री बनला होता
मग तो त्याला न भेटता तेथून निघून
जातो मग तो इंजिनिअर मित्र आपल्या
पोलीस मित्राला फोन करून
सांगतो की आपला तो गावाकडचा
मित्र मंत्री बनला आहे
दोघे पण मित्र म्हणतत की
आपण त्याला असं बोलायला नको
पाहीजे होत कारण त्यांना समजत
की आपण त्याला कमी लेखल होत
पण कोणता व्यक्ती काय करु शकेल
काही सांगता येत नाही
तात्पर्य:- एवढच आहे की कोणता व्यक्ती काय करु शकेल हे कोणालाच माहित नसत